एसआयआर मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 86.56 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण – जिल्हाधिकारी वसुमना...
चंद्रपूर, दि.23 : भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत, त्रृटीरहित व सर्वसमावेशक ठेवण्याकरीता महाराष्ट्रात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाची...
सफाई कामगारांच्या वारसांचा प्रश्न अधिवेशनात; आमदार किशोर जोरगेवार यांनी शासनाचे वेधले...
चंद्रपूर महानगरपालिकेतील सफाई कामगार (सफाई कुली/रेजा) यांच्या वारसांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाची दखल घेत काही दिवसांपूर्वी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपोषणस्थळी...
योजनेद्वारे कचरा वेचकांचे सक्षमीकरण; ग्रामपंचायतींनी नोंदणी मोहिमेला गती द्यावी –...
चंद्रपूर(प्रतिनिधी)दिनांकः17/07/2026 :स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या वतीने ग्रामीण भागातील कचरा वेचकांच्या सन्मान, सुरक्षितता व सामाजिक सक्षमीकरणासाठी NAMASTE (National Action for Mechanised Sanitation Ecosystem) योजनेची प्रभावी...
रक्तदानातून लोकनेत्याला वाहिली आदरांजली’* *दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर...
*दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त विविध लोकहितोपयोगी उपक्रमांचे आयोजन*
चंद्रपूर : आपल्या धडाडीच्या नेतृत्वाने, अथांग जनसंपर्काने आणि सामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाण्याच्या वृत्तीने जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकनेते, दिवंगत...
चंद्रपूर महानगरपालिकेचे मा. महापौर सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांच्या हस्ते ₹5.90...
आज, दिनांक 17 जुलै 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता, मा. महापौर सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांच्या शुभहस्ते बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज...
‘‘गॉगल’ हा मराठी साहित्यातील उल्लेखनीय प्रयोग – कवी लोकनाथ यशवंत ...
सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, फिनिक्स साहित्य व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि आंबेडकरी साहित्य प्रबोधिनी, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लेखिका वैशाली धनविजय-रामटेके लिखित ‘संस्कृती...
अखेर नरभक्षी T-120 वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश विधिमंडळ...
दक्षिण ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील हळदा-आवळगाव परिसरात दहशत निर्माण करणारी नरभक्षी T-120 वाघीण अखेर वनविभागाच्या विशेष मोहिमेत जेरबंद करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी...
चंद्रपूर : भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा घटक आहे. महाराष्ट्रात आणि...
प्रतीक्षेत असलेल्या १२३ नागरिकांना घरे द्या
प्रकरणाची चौकशी करून प्रतीक्षेत असलेल्या १२३ नागरिकांना घरे द्या – आ. किशोर जोरगेवार
म्हाडा अधिकाऱ्यांसह बैठक; १२३ नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप
म्हाडाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ एजन्सीकडून १२३ नागरिकांची फसवणूक...
लेंडारा मामा तलाव की ‘प्लॉटधारकांचे नंदनवन’? प्रशासनाच्या ‘निद्रेचा’ आनंद वाखाणण्याजोगा!
एकीकडे 'जलसंधारण' आणि 'तलाव संवर्धन' यांसारख्या घोषणांनी सरकारी कार्यालयांच्या भिंती सजलेल्या असतात, तर दुसरीकडे प्रत्यक्ष जमिनीवर मात्र 'लेंडारा मामा तलावा'चा लिलाव झाल्यासारखा प्रकार सुरू...
































