मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आ. सुधीर...
चंद्रपूर : मनात कधीही छोटी स्वप्ने बाळगू नका. ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर स्वतःचे, गावाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करा. मारोडा या भूमीने कर्मवीर...
डोलीतील चिमुरडीवरील अमानुष अत्याचार प्रकरण गंभीर, आमदार किशोर जोरगेवार यांची मुख्यमंत्र्यांकडे उज्ज्वल निकम यांच्या...
द्रपूर शहरालगतच्या पडोली परिसरात पाच वर्षीय निष्पाप चिमुरडीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र...
चंद्रपूरातील पाच वर्षीय बालिकेवरील अत्याचारप्रकरणी विधानसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा औचित्याचा मुद्दा
चंद्रपूर शहराजवळील मोरवा गावानजिक घडलेल्या अवघ्या पाच वर्षीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचाराच्या अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज...
*नागपूर, विदर्भ आणि मध्यभारताच्या विकासाचे इंजिन म्हणून*नागपूर विमानतळ नावारूपाला येणार* ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागरी विमान वाहतूक मंत्री नायडू यांच्या उपस्थितीत नागपूर विमानतळ विकास हस्तांतरण*
*नागपूर, दि. २५* : नागपूर व...
लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार
बल्लारपूर येथे आपातकाल दिनानिमित्त लोकतंत्र सेनानींचा आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार
आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील काळा अध्याय; संविधान आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाचा संकल्प करण्याचे आ....
लेंडारा मामा तलाव की ‘प्लॉटधारकांचे नंदनवन’? प्रशासनाच्या ‘निद्रेचा’ आनंद वाखाणण्याजोगा!
एकीकडे 'जलसंधारण' आणि 'तलाव संवर्धन' यांसारख्या घोषणांनी सरकारी कार्यालयांच्या भिंती सजलेल्या असतात, तर दुसरीकडे प्रत्यक्ष जमिनीवर मात्र 'लेंडारा मामा तलावा'चा लिलाव झाल्यासारखा प्रकार सुरू...
दिवंगत माजी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त वरोऱ्यात भव्य ‘सामान्य ज्ञान परीक्षा’ स्पर्धेचे आयोजन*
चंद्रपूर : दिवंगत माजी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'भाऊंचा वारसा' यांच्या वतीने वरोरा येथे भव्य 'सामान्य ज्ञान परीक्षा' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी !
चंद्रपूर : भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा घटक आहे. महाराष्ट्रात आणि...




























